By : Maharashtra Times | Category : ठळक घडामोडी | On : 30-07-2010 | Comments : 0
सचिन फलंदाजी करतो तेव्हा एक वेगळी अनुभूती मनाला येते… ती सर्वसामान्य बॅटींग नसते, तो असतो एका तपस्वी गायकाने उभारलेला ‘राग’ दरबार! म्हणूनच क्रिकेटच्या या शहेनशहाला ‘भारतरत्न’ देऊन गौरवले पाहिजे, अशी सूचना आशा भोसलेने केलीय…




